आता पाचवीपासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Spread the love Think Tank News Network महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याचे ते म्हणाले. कृषीमंत्री अब्दुल … Continue reading आता पाचवीपासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार