पितृपंधरवडा : पिंडदान, केस कापणे हा मूर्खपणाच!

Spread the love सजीवांची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियेतून झालेली आहे, त्याला ईश्वराने निर्माण केलेले नाही, असे मानवशास्त्रज्ञ (Anthropologist) सांगतात. मृत्यूनंतर देखील तो स्वर्गात, नरकात किंवा वैकुंठात जात नाही, तर त्याचे पृथ्वीवरच विघटन होते. चार्वाक, महावीर, बुद्ध, संत तुकाराम महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांनी स्वर्ग-नरक, वैकुंठ, आत्मा, पूर्वजन्म-पुनर्जन्म इत्यादी बाबी नाकारलेल्या आहेत. गरिबांना स्वर्गाचे आमिष आणि श्रीमंतांना नरकाची … Continue reading पितृपंधरवडा : पिंडदान, केस कापणे हा मूर्खपणाच!